मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

राजा शिवछत्रपती..

प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” ब्राम्हण सत्ताधारी, वॆश्य व्यापारी आणि यांची सेवा करण्यासाठी क्षुद्र असा संकोचित विचार रुजवीला गेला व देश हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधार कोठडीत नेऊन टाकला. अशा वेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण भारत गुलामगिरीच्या कोठडीतुन बाहेर काढणारा राजा शिवाजी हा क्षत्रिय कुलावंतास म्हणजे क्षत्रियांची पराक्रमाची गाथा सुरू करणारा ’युग पुरुष’ होय. म्हणुनच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी, “प्रॊढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” अशी घोषणा केली. महारष्ट्रातील धर्मपंडीतांनी पुन्हा हे घोष वाक्य बदलुन गेली अनेक दशके “गोब्राम्हण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराज” असे सांगुन पुन्हा हे राष्ट्र गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. इंद्रजालवरुन साभार...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा