मुचकुंदी नदीवरील "गोळवशी (धावगी देव) ते वडदहसोळ (जाकादेवी मंदीर) दरम्यानच्या पूल अभावी माध्यमिक शिक्षण घ्यावयास जीव घेणा होडीप्रवास करताना गोळवशी गावातील विद्यार्थी माध्यमिक विद्यामंदीर् वडदहसोळ शाळेला जात असताना सोबत दिलेल्या चित्रात दिसत आहे.
मग सांगा? पूलाची गरज आहे की नाही?
या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी किती दिवस खेळणार ???
या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी किती दिवस खेळणार ???
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा